” भूक छळते तेव्हा ” या कविता संग्रहाच्या लेखकाचा असा आहे जीवन प्रवास.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन उसतोडणी करणारे उस तोड मजूरांच्या पाचवीला कष्ट पुजलेले असतात, पोराबाळांचं खाणंपिणं, कपडालत्ता, दुखणं-खुपणं भागवण्यासाठी ...

















